मागचे जाती पुढे मग खालचे येती वरी
आपली कोणीच आता ओळखे ना पायरी
झुंज होते वादळाशी पण कुठे ना बातमी
बातमी आता पर्यांची येतसे घरच्याघरी
मी भरावे कैक खड्डे रोज प्रेमाने तरी
मित्र ना कोणीच झाला वाढते आहे दरी
वेदना होत्या जिवाला आज इतक्या चिकटुनी
कोणते भय घेतले त्यांनी जपायाला