गझलविषयक लेख

गझल : एक विवेकशक्ती



('दैनिक प्रहार'मधून साभार)

एका उन्हाची कैफियत...ऐकण्यासारखी

एका उन्हाची कैफियत ही चंद्रशेखर सानेकरांच्या गझलांची सीडी जरूर ऐकावी अशी आहे. ही सीडी खरे तर २००१ या वर्षीची आहे. 

या संग्रहात एकूण सात गझला आहेत. सानेकरांच्या शैलीशी ज्यांचा चांगलाच परिचय आहे त्यांची अपेक्षापूर्ती या गझलांनी निश्चितपणे होते. प्रामुख्याने पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी या गझला गायल्या आहेत. एक गझल त्यांनी व अमेय दाते यांनी

'..तयार झालो!' एका अनामिक कवीची गझल.

दोस्तहो,

काही वर्षांपुर्वी एका मासिकात मी  ही  गझल वाचली होती. कवीने स्वतःचे नाव न लिहिता 'प्रवासी' या  टोपणनावाने ही  गझल  प्रकाशित केली  होती. हे  श्री. प्रवासी  कोण, हे कुणाला माहीत असेल तर जरूर कळवा.
गझल मात्र खूप सुरेख आहे.
तुम्हालाही  आवडेल  अशी  आशा  आहे.

"....तयार झालो."
-----------------------------
जसा  जसा 

फासले ऐसे भी होंगे - भावानुवाद - असेल अंतर असेही...

मूळ गझल

फासले ऐसे भी होंगे.......ये कभी सोचा ना था .....
सामने बैठा था मेरे.....और वो मेरा न था!!!!!!

वो की ख़ुशबू की तरह.....फैला था मेरे चार सू......
मैं उसे महसूस कर सकता था......छू सकता ना था.....

रात भर उस ही की आहट कान में आती रही......
....झाँक कर देखा गली में....कोई

रंजकी जब...

मित्रांनो नमस्कार, 
उर्दूमधील
रंजकी जब गुफ्तगू होने लगी
'आप'से 'तुम' 'तुम'से 'तू' होने लगी ...
ही सुपरिचित गझल आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल.  

    ओळख झाल्यावर समवयीन व्यक्तीसुध्दा एकदम एकेरीवर येत नाहीत. हळुहळू परिचय वाढल्यावर आपोआप 'आपण' 'तुम्ही' वरून कधी  अरे तुरे सुरु होतं, कळतही नाही. मैत्रीचं नातं निर्माण होण्याच्या दिशेने एक पाऊल टाकलं जातं. या

'अन् गजल जुळे'...संक्षिप्त प्रस्तावना

डॉ. आश्विन जावडेकर "अजब" आणि कुमार जावडेकर या जुळ्या बंधूंनी लिहिलेल्या 'अन् गजल जुळे' या गझल संग्रहाचे येत्या २१ जून रोजी प्रकाशन होत आहे. 'अनघा प्रकाशन, ठाणे' यांच्या ४२ पुस्तकांच्या प्रकाशनाचा सोहळा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते २१ जून २००७ रोजी दुपारी ३ वाजता मंत्रालयातील समिती सभागृहात आयोजन करण्यात आलेला

मराठी गझल धोक्याच्या वळणावर

मराठी कवितेच्या विश्वात गझलची वाटचाल सुरू झाली आहे. या वाटचालीत पंचवीसेक वर्षांचा काळ लोटला आहे. सुरेश भटांची गझल हा या वाटचालीचा अत्यंत ठळक आणि अस्सल प्रस्थानबिंदू आहे. सुरेश भटांनी स्वतःच्या बळावर, मराठी गझलची ध्वजा उत्तुंग फडकविली. सौंदर्य, सामर्थ्य आणि अस्सलेतेने श्रीमंत असलेली एकमेव गझल ही फक्त सुरेश भटांचीच. टोकाची मिजास

गझलचे दुसरे अंग

माझ्या मते गझल ही दोन अंगांनी घडते

- १. तांत्रिक बाजू जसे की वृत्तबद्ध रचना, दोन दोन ओळींच्या स्वतंत्र कविता , रदीफ आणि काफिया सांभाळणे  इत्यादी
२. दुसरी बाजू आहे - गझलेचा बाज, नजाकत,  वजन आणि जमीन.

बाज म्हणजे तडफ
चपखल  शब्दांची नेमकी आणि अर्थपूर्ण मांडणी.
उदा :
साध्याच माणसांचा

देवनागरीत असे लिहावे!