गझल

गझल

गझल

एक गझल प्रिय मित्र प्रमोद खराडे याची (संतोष कुलकर्णी यांची नव्हे)

मिटवून टाक आता दोघांमधील अंतर..
होवून श्वास माझा आता सदैव वावर...

नावावरी असावा माझ्या जरी गुन्हा हा...
हे एक हृदय माझे केले तुलाच सादर

गंधाळ तू जराशी त्या मोगर्‍याप्रमाणे
काट्यात आजवर जो बेजार जीव - सावर

छळले जरी जगाने

तोरा

का परक्या दु:खात रहावे?
आपण आनंदात रहावे!

वय झाले, का वणवण करता?
देवा - देव्हार्‍यात रहावे

किरणांनी हळवे व्हावे अन -
दव थोडे पानात रहावे

भांडण झाले घोर तरीही
येत रहावे, जात रहावे

घोटावी ही लाळ किती रे
का कोणाचे खात रहावे?

कानावरती हात धरोनी
गाणार्‍याने गात रहावे!

नशिबाने हे पदरी

...दूर दूर !

...दूर दूर !

मी इथे तुझ्यात चूर...दूर दूर !
तू इथून दूर दूर...दूर दूर !

मेघ दाटले मनातल्या मनात...
नाचतो कुठे मयूर...दूर दूर ?

लागलीच भांडणे परस्परांत...
काढला कुणी कुसूर...दूर दूर ?

जा विचार...आग लागली कशास...?
चालला निघून धूर...दूर दूर !

नेमका न आणते तुझा सुगंध...
ही हवा तुला फितूर

...कोठे जाऊ?

...कोठे जाऊ?

मज नको नको झाला शब्दच्छल... कोठे जाऊ ?
अर्थ शोधतो मी माझा चपखल...कोठे जाऊ ?

नेमके कुणाचे ऐकावे, समजेना काही...
मज दिशा दहाही म्हणती `चल, चल...`कोठे जाऊ ?

चेहरे नवे हे...नाही ओळख कोणाशीही...
राहिली न ती तेव्हाची मैफल...कोठे जाऊ ?

आठवे न काही केल्या वळण मलाही माझे...
मी

मला तुझ्या धर्माची भीती

जगताना मरण्याची भीती
मेल्यावर स्वर्गाची भीती

उघडयावर संसार  मांडला
आता नभ फुटण्याची भीती...

रस्त्याला पायांवर शंका
पायांना रस्त्याची भीती

मला तुझे भय वाटत नाही
मला तुझ्या धर्माची भीती

प्रेमाबद्दल शंका नाही
या चंचल देहाची भीती...

 

फिरुन कातरवेळ येता पापणी ओलावते..

'श्यामसे आखमे नमीसी है'ह्या गुलझार ह्यांच्या गझलेच्या भावानुवादाचा प्रयत्न..ह्या गझलेचे मला आवडलेले वैशिष्ठ्य म्हणजे ह्या गझलेतील काफिये-जसे नमीसी, कमीसी,थमीसी, ..गुलझार ह्यांनी नुसते नमी है, कमी है, थमी है असे म्हणण्याऐवजी नमीसी है, थमीसी है,कमीसी है,असे म्हटले आहे, आणि ह्यामुळेच हे काफिये अधिकच अर्थवाही झाले आहेत, असे मला नेहमी वाटत आले

सोपे नसते

सत्य बोलणे सोपे नसते...
सत्य ऐकणे सोपे नसते!

दे अजून; पण - थोडे, थोडे...
दु:ख रिचवणे सोपे नसते...

भेट आपली घडता कळले -
प्रेम जुळवणे सोपे नसते!

तेज, अन् झळा - दोन्ही मिळती
सूर्य भोगणे सोपे नसते

उमगले मला तू गेल्यावर
जीव लावणे सोपे नसते...

- कुमार जावडेकर, मुंबई

(श्री

आहे उसंत कोठे

आहे उसंत कोठे आता बसायला
आयुष्य लागले हे मजला पिसायला

मजला पराभवाची सुचताच कारणे
येते मलाच माझे थोडे हसायला

मी ही अजून थोडे बोलायला हवे
तू ही नकोस आता इतके रुसायला

वस्तीत आठवांच्या गर्दी अमाप ही
मज वाट सापडेना तेथे घुसायला

आला वसंत पुन्हा आली नवी फुले
इतके पुरे मनाला

...मित्रा

कसे तुझे रे इमान मित्रा...!
बघून सारे गुमान मित्रा...!

तुझे नि माझे नशीब कोठे,
उदार होते समान मित्रा...?

तुझ्याचसाठी मनात माझ्या,
उभारलेली कमान मित्रा

मुलाहिजा ठेव ह्या कळ्यांचा...
...फुलाफुलांना जुमान मित्रा..

किती करंटे उडून गेले...
...खरे तुक्याचे विमान मित्रा...!

असो तुला याद फक्त माझी..
..अशी अपेक्षा किमान मित्रा...

- प्रा

शब्द


सांगती सत्य ते पानावरती शब्द
आणती स्वतःला भानावरती शब्द


एवढ्याचसाठी चाले पुरता हट्ट
येवु दे सखीचा कानावरती शब्द


दाबले स्वरांना वाटे मज अंतस्थ...
काढती तरीही माना वरती शब्द


घेवुनी भरार्‍या धावे आशय ज्यांचा,
लिहितात काय ते यानावरती शब्द...?


डोलते कुणाच्या शब्दासरशी मुग्ध..!
...उमटला कुणाचा रानावरती शब्द...!


- प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर